दुजाभाव करणरा अर्थसंकल्प. - खासदार डॉ.नामदेव किरासान

दुजाभाव करणरा अर्थसंकल्प. - खासदार डॉ.नामदेव किरासान 


एस.के.24 तास


गडचिरोली : केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा दुजाभाव करणारा अर्थसंकल्प असून ज्या राज्यातील पक्षानी सरकार बनवनियासाठी भाजप ला मदत केली व ज्यांचा आधार घेऊन सरकार अस्तित्वात आहेत.


 त्याच राज्यांसाठी वेगळी तरतूद करण्यात आली आहे, मोठ्या प्रमानात महागाई - बेरोजगारी चे प्रमाण वाढत असताना त्यावर कुठल्याही प्रकारचे ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. उलट अत्यल्प मानधनात 6 महिन्याची  इंटर्नशिप देऊन देशातील लाखो तरुणाची बोडवण करण्यात येणार आहेत. 


हे अर्थसंकल्प तकलादु असून शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ व उत्पादन खर्चात घट होईल अश्या कुठल्याही प्रकराची विशेष तरतूद नाही.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !